या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई… Ativrushti bharpai
मुंबई: जून ते सप्टेंबर २०२४ या काळात महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. लाखो शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगामातील पीक गेलं आणि शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले. या बिकट परिस्थितीत, नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झालेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील तब्बल २,५३,५९५ … Read more