२० जिल्ह्यांत १,३३९ कोटींची मदत बँक खात्यावर जमा… Crop Insurance
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी एका मोठ्या संकटातून जात आहेत. जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. Crop Insurance राज्याच्या अनेक भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजला. कापूस, सोयाबीन, ऊस यांसारखी महत्त्वाची नगदी पिके तसेच भाजीपाला पूर्णपणे पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. … Read more